स्व.रतनजी टाटा यांच्या निधनाने देशाची अपरिमित हानी : हंसराज अहीर...

स्व.रतनजी टाटा यांच्या निधनाने देशाची अपरिमित हानी : हंसराज अहीर...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : देशाचे महान सुपुत्र, आधुनिक औद्योगिक कांतीचे जनक, वैश्विक जगताचे आदर्श रतनजी टाटा यांच्या देहावसनाने सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व अन्य क्षेत्रांची अपरिमित हानी झाली आहे. कर्तृत्व, नेतृत्व व दानशुरता ही रतनजींची अंगभूत गुणवैशिष्ट्ये होती. ते राष्ट्र, समाज आणि वैविध्यपूर्ण संसाधनाच्या उत्कर्षाकरीता अविरत झटले व कार्यरत राहीले. जागतिक स्तरावरील विविध क्षेत्रातील कर्तृत्वशील व्यक्तींचे रतनजी नेहमीच आदर्श राहीले. त्यांचे निधन देशाच्या औद्योगिक क्रांतीच्या वाटचालीची क्षती असल्याची शोकसंवेदना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त करीत त्यांनी उद्योगजगतातील या कोहीनुर, योध्ट्या युगपुरूषास भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई, : दि. १७ ऑक्टोबर २०२४ भाजपा हा वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे, यावेळी भाजपा महायुतीचे सरकार...
बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास
मी दिलेला शब्द पाळला आता तुम्ही संघटितपणे काम करा : मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य : पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार
भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!
सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार